बुद्ध पौर्णिमेनिमित्त नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात ‘प्राणिगणना २०२६’ उपक्रम आयोजित करण्यात आला असून, नागरिकांना चंद्रप्रकाशात वन्यजीव निरीक्षणाचा अनोखा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
नाशिक ते शेंडी-साम्रद दरम्यान एमएसआरटीसीची नवीन बससेवा सुरू झाली असून कळसूबाई, सांधन दरी, रतनगड आणि भंडारदरा या लोकप्रिय पर्यटनस्थळांपर्यंत प्रवास आता सोपा झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असून तापमान ३६°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वादळी वाऱ्यांसह विजांचा इशारा दिला आहे.
नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस तापमान ४० अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून हवामान कोरडे राहणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन व पिक व्यवस्थापनाबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस अंशतः ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मार्चच्या सुरुवातीपासून वाढलेल्या उष्णतेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. यासाठी विविध तालुक्यांतून टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत.
समशृंगगडावरील आद्य स्वयंभू शक्तिपीठात होणाऱ्या चैत्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज झाले असून २६ मार्च ते ३ एप्रिल २०२६ दरम्यान लाखो भाविकांच्या उपस्थितीची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्णतेची लाट जाणवत असून, Heat Stroke चा धोका वाढला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य विभागाने सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष सुविधा सुरू केल्या असून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.