मकर संक्रांतीनिमित्त होणाऱ्या पतंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, नायलॉन मांजाचा वापर टाळावा आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मकरसंक्रांती व पतंगोत्सव सुरक्षित पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले असून नायलॉन मांजापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे।