गुरुपौर्णिमा २०२६ यंदा २९ जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व समजून घेण्याची आणि साधना, सेवा व नामजप वाढवण्याची ही विशेष संधी मानली जाते.
नाशिक जिल्ह्यातील टाकळी गावातील समर्थ रामदास स्वामींनी स्थापलेले गोमय हनुमान मंदिर आणि त्यांचा आध्यात्मिक वारसा आजही भक्तांना आकर्षित करतो. ४०० वर्षांची परंपरा आणि इतिहास जाणून घ्या.